सत्ताधारी मोदी सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’ (MGNREGA) मधील राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे नाव वगळण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. योजनेच्या […]
या दुष्ट सरकारनं राजकीय सूडबुद्धीनं आदरणीय सोनियाजी गांधी, मा. राहुलजी गांधी आणि काँग्रेस पक्षावर नॅशनल हेराल्ड प्रकरणात भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले, नाहक त्रास दिला, बदनामी […]
मुंबई, दि. ११ नोव्हेंबरराष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे धाराशीव जिल्ह्यातील नेते अशोक भाऊ जगदाळे यांच्यासह असंख्य नेते व पदाधिकारी यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. […]