भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी आज अनेक समस्यांशी झुंज देतोय — कर्जबाजारीपणा, उत्पादनखर्च, हवामान बदल, बाजारातील अस्थिरता. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने “शेतकरी न्याय योजना” राबवण्याचा […]
आज मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील पक्षांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. यात सर्व निवडणूका एकजूटीने लढविण्याबाबत निर्णय […]
काँग्रेस पक्षाने आपल्या निवडणूक घोषणापत्रात “गरिब भारतीय कुटुंबांना दरवर्षी १ लाख रुपये” पर्यंत लाभ मिळेल अशी घोषणा केली आहे. हा दावा त्याच्या नवीन योजना–म्हणजेच “न्याय […]